मृग बहार फळपीक विम्यासाठी १४ जुलैपर्यंत अर्ज करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

बदलत्या हवामानामुळे फळपिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक […]

‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा व खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जळगाव प्रशासन, जलसंपदा व कृषी विभाग समन्वयाने कार्यरत असून खरीप हंगामासाठी विशेष तयारी सुरू आहे. हवामान बदल आणि […]

error: Content is protected !!