भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना मागविण्याचे आवाहन ;विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

भरती परीक्षा सुधारणा समिती १७ सप्टेंबरला अमरावतीत हितधारकांशी चर्चा करणार. पेपरफुटी, परीक्षा सुरक्षा, तंत्रज्ञान व तक्रार निवारणाबाबत सूचना मागविल्या आहेत.  राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक […]

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार आता जिल्हा परिषदेच्या CEO यांना ;मुदत संपलेल्या आणि निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतींसाठी महाराष्ट्र शासनाची अधिसूचना; सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासक राहणार

ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीबाबत शासनाचा मोठा निर्णय. प्रशासक सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहणार.  राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे […]

सीएचबी प्राध्यापकांचे मानधन रखडले; जुलैचे वेतन सप्टेंबर उजाडूनही प्रलंबित

अकृषी विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; जुलै-ऑगस्टचे मानधन तातडीने देण्याची मागणी. राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर […]

ही कर्जमाफी नाही, कर्ज वसुली योजना आहे!” — बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत सरकारवर शेतकऱ्यांचा घणाघात

Agristack, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करत जळगाव जामोद येथे बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत शासनाला इशारा देण्यात आला. महाराष्ट्र […]

error: Content is protected !!