मनुस्मृतीच्या प्रस्तावित समावेशावरून राजकीय व सामाजिक चर्चा रंगली असून, प्रकाश आंबेडकर यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची भूमिका मांडली आहे. वंचित बहुजन […]
महिलांना ५० टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत आणि ६५ ते ७५ वर्षांतील नागरिकांना ५० टक्के एसटी सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. सचिन सरदार यांनी केले […]
एमपीएससीच्या परीक्षांमध्ये २०२६ पासून सीबीटी प्रणाली लागू होणार असून २०२७ पासून राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याची घोषणा आयोगाने केली आहे. महाराष्ट्र […]
शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन […]
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षक व शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिक्षण समितीत उपस्थित करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात […]
मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]
वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे वातावरण तापले. महिला उपायुक्त अर्चना दिवे भावूक झाल्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. वसई विरार महापालिकेच्या महासभेत […]
प्रा. सचिन सरदार यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश. शिरसोडी शिवारात नवीन वीज खांब उभारल्याने सिंचनाचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. शिरसोडी गावच्या […]
वसईजवळील मुंबई-वडोदरा महामार्गावर मोटारसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर आकाश निर्जयसिंग ठाकूर यांचा मृत्यू झाला. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत. नियोजित […]
स्मार्ट पाणी मीटरमुळे पाणी वापराचे डिजिटल मोजमाप, पारदर्शक वितरण आणि मनुष्यबळ खर्चात बचत होणार असल्याचा दावा मिरा-भाईंदर महापालिकेने केला आहे. मिरा-भाईंदर शहरातील निवासी संकुलांमध्ये स्मार्ट […]