वसईतील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला ‘न्यू खारबांव’ नाव देण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिकांची भूमिका ठाम; रेल्वेमंत्र्यांकडे नाव बदलण्याची मागणी. वसई पूर्वेकडील नागले येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या रेल्वे […]
विधी विद्यार्थ्यांना मंत्रालयातील कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹१०,००० विद्यावेतन. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्रालयातील विधेयके, अध्यादेश, […]
मुसळधार पावसामुळे भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू […]
रस्ते खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान आणि पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे कल्याण पूर्वेत वीजपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे. कल्याण पूर्व भागात मागील काही […]
मालाड पूर्वेतील एसआरए प्रकल्प एनपीए घोषित झाल्यानंतर आर्सिलने सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई केली. झोपडीवासीयांमध्ये पुन्हा चिंता वाढली. बांधकाम क्षेत्रातील वाढत्या कर्जबाजारीपणा आणि थकीत कर्जाच्या प्रकरणांमध्ये आणखी […]
बायोप्लास्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप. ₹२५ हजार कोटींची गुंतवणूक, १ अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य आणि एक लाख रोजगार निर्मितीची घोषणा. पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देत राज्यातील […]
पीओपी मूर्तींमुळे होणाऱ्या जलप्रदूषणावर उच्च न्यायालय गंभीर. पर्यावरण आणि धार्मिक भावना यामध्ये समतोल राखण्याचे निर्देश; मूर्तीकार संघटनांकडून तोडग्याची अपेक्षा. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा विषय […]
पावसामुळे ठाणे आणि भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. अवघ्या दोन दिवसांच्या […]