जळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला असून सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन […]
शिरसोडी शेतशिवारात लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे दुर्घटनेची भीती वाढली आहे. महावितरण प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून तातडीच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाच शिरसोडी […]