दोन महिने पोषण आहार बंद; रिकाम्या ताटल्या घेऊन विद्यार्थ्यांचा शहापूर पंचायत समितीवर मोर्चा

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा रखडल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन; ४८ तासांत पुरवठा सुरू करण्याची मागणी.  शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटूनही ठाणे […]

भातसा धरणही भरून वाहिले; मुंबईच्या पाणीटंचाईची चिंता अखेर मिटली

मुसळधार पावसामुळे भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून सुरू […]

ठाणे जिल्हा पुनर्रचनेचे संकेत?प्रशासकीय रचनेत मोठे बदल- शहापूरला स्वतंत्र प्रांत कार्यालय; कल्याण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव

शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  महसूल प्रशासन […]

वादळी वाऱ्याचा केळी उत्पादकांना जबर फटका; अंतुर्ली व इच्छापूर परिसरातील हजारो झाडे जमीनदोस्त

केळी उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट कोसळले असून मुक्ताईनगर व शहापूर तालुक्यातील अनेक एकर केळी पीक वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवार […]

error: Content is protected !!