ही कर्जमाफी नाही, कर्ज वसुली योजना आहे!” — बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत सरकारवर शेतकऱ्यांचा घणाघात

Agristack, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करत जळगाव जामोद येथे बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत शासनाला इशारा देण्यात आला. महाराष्ट्र […]

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; शेतकऱ्याचा उपोषण ते देहत्याग आंदोलनाचा इशारा

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; तीन वर्षांपासून न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याचा उपोषणाचा निर्णय. जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत […]

error: Content is protected !!