एरंडोलमध्ये सहा दिवसांनी पाणीपुरवठा, तर धरणगावच्या ११ गावांना अंजनी धरणातून आवर्तन; नागरिकांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला. अंजनी धरणातून धरणगाव तालुक्यातील ११ गावांसाठी १५ मे रोजी […]
महायुतीतील जागावाटपावरून राजकारण तापले; जळगावात पुढच्या पिढीतील नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता. जळगाव : आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून […]