मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि ऑनलाइन पोर्टल बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ […]
कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. कल्याणमधील उंबडे गावातील एका वादग्रस्त […]
कल्याण उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड; बुद्धभूमी फाउंडेशनचा निषेध, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या […]