नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवर अतिक्रमण झाल्यामुळे काटई–बदलापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत होत असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले असून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.  काटई–बदलापूर मार्गावरील पावसाळ्यातील पाणी […]