वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]
मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]
जळगावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिला आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वाघ नगर आणि माउली […]