पर्युषण पर्व की दंडेली पर्व? :- पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ

पर्युषण पर्व की दंडेली पर्व? धार्मिक भावना, अन्नस्वातंत्र्य, मांसविक्री आणि संविधानिक अधिकार यांचा समतोल साधण्याची गरज स्पष्ट करणारा लेख. भारत हा विविध धर्म, पंथ, जाती, […]

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प: रोजगाराची सुवर्णसंधी की प्लास्टिक आणि भूजल प्रदूषणाचे नवे संकट?

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प रोजगारासाठी वरदान ठरेल का? भूजल, पाणीटंचाई आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या संभाव्य संकटावर पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांचे मत. गुगलवर सर्च करत असताना ‘लोकसत्ता’च्या […]

चला, करूया ‘बिग बटरफ्लाय मंथ’चे स्वागत!

पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी ‘बिग बटरफ्लाय मंथ’च्या माध्यमातून फुलपाखरांचे निरीक्षण, अधिवास संवर्धन आणि जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला की निसर्गाच्या कुशीत […]

प्लास्टिकला सुयोग्य पर्याय आणि ‘पुनर्वापरायोग्य’ प्लास्टिक उत्पादनाचा कायदा ही काळाची गरज

महासागर आणि नद्यांमधील प्लास्टिक कचऱ्याची चिंताजनक स्थिती लक्षात घेता पुनर्वापरयोग्य प्लास्टिक उत्पादन आणि प्रभावी EPR कायद्याची मागणी. ‘दि गार्डियन’ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, नुकत्याच पार […]

​ जेन झी स्क्रीनकडून ‘निसर्ग’गानाकडे! ‘बर्डटॉक’ने तरुणाईला पडली पक्षीनिरीक्षणाची भुरळ

स्क्रीनपासून निसर्गाकडे असा जेन झीचा प्रवास सुरू झाला आहे. BirdTok, पक्षीनिरीक्षण आणि आधुनिक ॲप्समुळे तरुणाईत निसर्गप्रेमाची नवी लाट. ​ ​कालच मी १५ ऑगस्ट २०२६ चा […]

ज्येष्ठ नागरिक आणि पक्षी निरीक्षण छंद: विस्मृतीवर मात करणारी निसर्गाची संजीवनी

पक्षीनिरीक्षण आणि फुलपाखरू निरीक्षणातून मेंदूची सक्रियता, मानसिक समाधान आणि सामाजिक सहभाग वाढवण्याचा प्रयत्न कसा करता येतो, यावरील विशेष लेख. ज्येष्ठत्व म्हणजे जीवनातील एक महत्वाचा टप्पा,या […]

आधी तानसेन जन्माला की कानसेन?

निसर्गाचे आवाज ऐकणाऱ्या ‘कानसेना’पासून स्वर निर्माण करणाऱ्या ‘तानसेना’पर्यंतचा उत्क्रांतीचा प्रवास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा विशेष लेख. ​निसर्गाचा अभ्यास करताना, विशेषतः “पक्षी का गातात?” यावर वाचन […]

EPI २०२६ चा धक्का: १७७ देशांत भारत १७६ व्या स्थानी; निसर्ग अन् माणसाच्या सहअस्तित्वासाठी पर्यायी विकास नीतीची तातडीची गरज.

भारताची EPI 2026 मधील कामगिरी पर्यावरण संरक्षणासाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करते. पर्यावरणस्नेही शहरीकरण, शाश्वत शेती आणि कठोर कायदेशीर अंमलबजावणीचे उपाय. जागतिक पातळीवर पर्यावरणाची स्थिती मोजणारा […]

पाण्याचे नव्हे, हवेचे बिल भरावे लागणारी जळगाव महापालिकेची ‘वॉटर मीटर’ योजना.

वाघूर धरणातील पाणीसाठा, जळगावचा पाणीपुरवठा आणि वॉटर मीटर योजनेतील त्रुटींचा वेध घेणारा अभ्यासपूर्ण लेख. पाण्याचे नव्हे तर हवेचे बिल भरावे लागण्याची भीती व्यक्त. ​जळगाव शहराच्या […]

आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || महाकवी कालिदासांनी […]

error: Content is protected !!