लाटीपाडा धरणाचे पाणी ओव्हरफ्लो, तरी काटवान भागातील १६ गावांतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत! ;उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या नियोजनास पाटबंधारे विभागाची टाळाटाळ; ‘कर्मचारी नसतील तर माणसे आम्ही स्वखर्चाने देतो’ — प्रा. युवराज काकुस्ते

साक्री तालुक्यातील काटवान भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. लाटीपाडा धरणातून विटाई-मिठाई परिसरापर्यंत पाणी पोहोचवण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा. लाटीपाडा धरणात पाणीसाठा उपलब्ध असून पांझरा […]

भातसा धरणही भरून वाहिले; मुंबईच्या पाणीटंचाईची चिंता अखेर मिटली

मुसळधार पावसामुळे भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून सुरू […]

error: Content is protected !!