साक्री तालुक्यातील काटवान भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. लाटीपाडा धरणातून विटाई-मिठाई परिसरापर्यंत पाणी पोहोचवण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा. लाटीपाडा धरणात पाणीसाठा उपलब्ध असून पांझरा […]
मुसळधार पावसामुळे भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू […]