Agristack, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करत जळगाव जामोद येथे बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत शासनाला इशारा देण्यात आला. महाराष्ट्र […]
देशातील बळीराजाच्या वेदनेला, त्याच्या रक्ताला आणि थेट मृत्यूनंतरच्या त्याच्या संसाराच्या उद्ध्वस्ततेला राजकारण्यांच्या लेखी काय किंमत असते, याचे सर्वात विदारक प्रदर्शन पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातून […]