दुष्काळ, खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि अपुऱ्या मदतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘पन्नास कोटींची भीक!’ हा परखड लेख. ज्या राज्याने देशाच्या तिजोरीत थेट करांच्या माध्यमातून […]
देशातील बळीराजाच्या वेदनेला, त्याच्या रक्ताला आणि थेट मृत्यूनंतरच्या त्याच्या संसाराच्या उद्ध्वस्ततेला राजकारण्यांच्या लेखी काय किंमत असते, याचे सर्वात विदारक प्रदर्शन पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातून […]