ही कर्जमाफी नाही, कर्ज वसुली योजना आहे!” — बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत सरकारवर शेतकऱ्यांचा घणाघात

Agristack, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करत जळगाव जामोद येथे बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत शासनाला इशारा देण्यात आला. महाराष्ट्र […]

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि 50 हजारांचे प्रोत्साहन

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ […]

लाखाची लाचारी! कर्ज, नापिकी आणि मृत्यू… तरीही सरकारची मदत ‘गोठलेली’च!

देशातील बळीराजाच्या वेदनेला, त्याच्या रक्ताला आणि थेट मृत्यूनंतरच्या त्याच्या संसाराच्या उद्ध्वस्ततेला राजकारण्यांच्या लेखी काय किंमत असते, याचे सर्वात विदारक प्रदर्शन पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातून […]

error: Content is protected !!