सत्ताधाऱ्यांच्या चरणावर निष्ठा वाहणे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा संकोच करणे हाच जर राजधर्माचा नवा निकष ठरणार असेल, तर या देशातील संविधानाचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले […]
भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]
भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारव्यवस्था आणि शेतकरी सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे? वाचा प्रा. डॉ. पी. एस. देशमुख यांच्या अभ्यासावर आधारित विशेष […]
स्मार्ट व्हिलेज, रोजगार, पारदर्शक प्रशासन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा रोडमॅप जाणून घ्या. आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे. या बदलाच्या […]
आपल्या देशात कागदी घोड्यांची शर्यत चालवणारी एक अवाढव्य यंत्रणा अस्तित्वात आहे. या यंत्रणेची भूक एवढी अक्राळविक्राळ आहे की, तिला माणसाच्या रक्तामांसापेक्षा कागदाच्या तुकड्यांमध्ये अधिक रस […]
सर्वात स्वस्त स्वच्छ वीज उपलब्ध असूनही भारतात ग्रीड विस्तार आणि ट्रान्समिशन व्यवस्थेतील मर्यादा ऊर्जा संक्रमणाचा वेग कमी करत आहेत. जाणून घ्या यावरील उपाय. भारताच्या ऊर्जा […]
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]
प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व, काँग्रेसची पुनर्बांधणी आणि भाजपच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विरोधकांची रणनीती यावर आधारित विशेष लेख. लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. ९०२८५५७७१८ भारतीय राजकारणाचा […]
युद्ध, पर्यावरणीय हानी आणि जैवविविधतेवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांनी ड्रोनच्या तारांपासून घरटी विणल्याची घटना जगाला निसर्गाच्या लवचिकतेचा संदेश देत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात दीर्घकाळ सुरू […]
‘कॉस्मिक किस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्र-गुरु युतीचा आनंद घ्या. अंधश्रद्धांना दूर ठेवत वैज्ञानिक दृष्टिकोनातून या खगोलीय सोहळ्याची माहिती. खगोलप्रेमींसाठी मंगळवार, ९ जून २०२६ ची संध्याकाळ […]