जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण; त्या टिकविणे ही सर्वांची जबाबदारी : बी. व्ही. गायकवाड ;काहुरखेडे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

‘जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण असून त्या टिकविणे ही सर्वांची जबाबदारी’, असे बी. व्ही. गायकवाड यांनी सांगितले. काहुरखेडे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य […]

वरणगाव महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात; मनावर ताबा आणि दृढ संकल्पानेच युवा पिढी व्यसनमुक्त होईल : ब्रह्माकुमारी पद्मा दीदी

वरणगाव कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘Say No to Drugs, Say Yes to Life’ची सामूहिक प्रतिज्ञा घेत व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प केला. महाराष्ट्र शासनाच्या विशेष […]

भुसावळात ‘यशवंतांचा गौरव समारंभ’ उत्साहात संपन्न; ‘बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवल्यास सर्व आघाड्यांवर सरशी मिळेल’ — प्रा. डॉ. जतीन मेढे

‘बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवल्यास सर्व आघाड्यांवर सरशी मिळेल’, असा प्रेरणादायी संदेश प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी भुसावळातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात दिला. भुसावळ तालुक्यातील फेब्रुवारी-मार्च […]

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वरणगाव येथे ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ; परिसर स्वच्छतेतून विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या निमित्ताने वरणगाव महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी श्रमदान, परिसर स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबवून स्वच्छ भारताचा संदेश दिला. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत […]

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावी-बारावीतील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. निंभोरा […]

वरणगाव महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त व्याख्यान संपन्न 

राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने वरणगाव महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थी […]

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे प्रथमच पूर्णपणे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला असून सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन […]

उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात भुसावळात भीम सैनिकांचा महाविराट एल्गार मोर्चा; मुसळधार पावसातही हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग, ‘जय भीम’च्या घोषणांनी शहर दणाणले

भुसावळातील महाविराट एल्गार मोर्चात आंबेडकरी संघटनांची एकजूट पाहायला मिळाली. संविधान बचाव, आरक्षण संरक्षण आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या […]

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वरणगावात महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी वरणगावात महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा काढण्यात आला. देशभरात गाजत असलेल्या […]

भुसावळातील सेंट्रिंग कामगार विशाल इंगळे यांचा अपघाती मृत्यू; ३० दिवसांच्या बाळासह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

चिंतामणी विहार येथे सेंट्रिंगचे काम करताना पडदी कोसळून विशाल इंगळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी, ४ वर्षांची मुलगी आणि ३० दिवसांच्या मुलाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त […]

error: Content is protected !!