भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना मागविण्याचे आवाहन ;विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

भरती परीक्षा सुधारणा समिती १७ सप्टेंबरला अमरावतीत हितधारकांशी चर्चा करणार. पेपरफुटी, परीक्षा सुरक्षा, तंत्रज्ञान व तक्रार निवारणाबाबत सूचना मागविल्या आहेत.  राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक […]

‘मन मे है विश्वास’… आणि स्वप्नांना मिळाली ‘विकास’ची प्रेरणा; वाघाळे अभ्यासिकेत घडला प्रेरणादायी क्षण

‘मन मे है विश्वास’ पुस्तकामुळे घडला अविस्मरणीय प्रसंग. वाघाळे अभ्यासिकेतील विद्यार्थी अक्षय गांगर्डे याला विश्वास नागरे-पाटील यांच्याशी थेट संवादाची संधी मिळाली. कधी कधी आयुष्यात असे […]

error: Content is protected !!