जळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला असून सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन […]
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग मुसळधार पावसाची गरज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी […]
हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जळगाव प्रशासन, जलसंपदा व कृषी विभाग समन्वयाने कार्यरत असून खरीप हंगामासाठी विशेष तयारी सुरू आहे. हवामान बदल आणि […]
गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांऐवजी पारंपरिक उच्च पातळी उच्छालक दरवाजे असलेले बंधारे उभारण्यास मान्यता; प्रकल्पाचा खर्च १,२०५.७२ कोटींवर. जळगाव जिल्ह्यातील शेती आणि पाण्याच्या दृष्टीने अत्यंत […]