जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे प्रथमच पूर्णपणे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला असून सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन […]

बारवी धरणाचा पाणीसाठा ५४ टक्क्यांवर; मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांची तूट

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग मुसळधार पावसाची गरज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.  ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी […]

‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा व खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जळगाव प्रशासन, जलसंपदा व कृषी विभाग समन्वयाने कार्यरत असून खरीप हंगामासाठी विशेष तयारी सुरू आहे. हवामान बदल आणि […]

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; निधीअभावी रखडल्याची शासनाची कबुली,नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरूअसल्याची जलसंपदा मंत्र्यांची माहिती

गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांऐवजी पारंपरिक उच्च पातळी उच्छालक दरवाजे असलेले बंधारे उभारण्यास मान्यता; प्रकल्पाचा खर्च १,२०५.७२ कोटींवर.  जळगाव जिल्ह्यातील शेती आणि पाण्याच्या दृष्टीने अत्यंत […]

error: Content is protected !!