‘बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवल्यास सर्व आघाड्यांवर सरशी मिळेल’, असा प्रेरणादायी संदेश प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी भुसावळातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात दिला. भुसावळ तालुक्यातील फेब्रुवारी-मार्च […]
समाजात वेळेचे भान आणि शिस्त निर्माण करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने घेतलेला निर्णय चर्चेत; चार तास उशिरा झालेल्या विवाहाला २ हजार रुपयांचा दंड. विवाह सोहळे नियोजित […]