‘व्यसन हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा आजार आहे,’ असे सांगत डॉ. नितीन विसपुते यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. जागतिक अमली […]
जल, जंगल आणि जमीन हक्कांसाठी लढणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. जल, जंगल […]
जळगाव जिल्ह्याचा गौरव! सामाजिक जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी आशीष सपकाळे यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर. संविधान अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक […]