ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग मुसळधार पावसाची गरज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी […]
स्मार्ट पाणी मीटरमुळे पाणी वापराचे डिजिटल मोजमाप, पारदर्शक वितरण आणि मनुष्यबळ खर्चात बचत होणार असल्याचा दावा मिरा-भाईंदर महापालिकेने केला आहे. मिरा-भाईंदर शहरातील निवासी संकुलांमध्ये स्मार्ट […]
टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]
मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]
जळगावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिला आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वाघ नगर आणि माउली […]
सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांवर आणण्याचे आश्वासन दिले. शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर […]
जळगावच्या वाघ नगर परिसरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त. नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन सादर. जळगाव शहरालगत असलेल्या वाघ नगर परिसरात मागील काही दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण […]