सत्ताधाऱ्यांच्या चरणावर निष्ठा वाहणे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा संकोच करणे हाच जर राजधर्माचा नवा निकष ठरणार असेल, तर या देशातील संविधानाचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले […]
भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारव्यवस्था आणि शेतकरी सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे? वाचा प्रा. डॉ. पी. एस. देशमुख यांच्या अभ्यासावर आधारित विशेष […]
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]
आर्थिक महासत्तेच्या स्वप्नाळू हिंदोळ्यावर झुलणाऱ्या आणि रोज सकाळी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’चा जप करणाऱ्या व्यवस्थेच्या तोंडावर आणखी एक सणसणीत चपराक बसली आहे. चपराक कसली, […]
‘कागदी’ कवच कल्याणकारी राज्याचा उथळ आव आणणे आणि प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर ‘आरोग्य क्रांती’चे तुणतुणे वाजवणे, हा आपल्या राज्यकर्त्यांचा सर्वात हमखास यशस्वी होणारा राजकीय खेळ आहे. […]
देशातील बळीराजाच्या वेदनेला, त्याच्या रक्ताला आणि थेट मृत्यूनंतरच्या त्याच्या संसाराच्या उद्ध्वस्ततेला राजकारण्यांच्या लेखी काय किंमत असते, याचे सर्वात विदारक प्रदर्शन पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातून […]
सामान्यांचा मरणोत्सव! महागाईच्या वाढत्या संकटामुळे सामान्य माणसाचे जीवन कसे होरपळत आहे, याचे वास्तव मांडणारा प्रभावी वैचारिक लेख. लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. 9028557718 देशातील […]