बर्ड फ्ल्यूमुळे नवापूर हादरले; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, परिसरात भीतीचे वातावरण. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आला आहे. ‘पोल्ट्री हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या […]
नियमित आणि शांत झोप हवी आहे? निद्रानाश टाळण्यासाठी योग्य सवयी, आहार आणि आरोग्यदायी टिप्स जाणून घ्या. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत निद्रानाश (इन्सोम्निया) ही समस्या […]
तापमान वाढताच हिट स्ट्रोकचा धोका वाढतो; योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतो गंभीर परिणाम. ऊन लागल्यावर काय करावे? कारणे, लक्षणे आणि त्वरित उपायांची संपूर्ण माहिती. […]
जळगावात उष्माघाताची पहिली घटना समोर; तुकारामवाडी परिसरात ६० वर्षीय व्यक्तीचा संशयित मृत्यू. शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली […]
‘नारीशक्ती’ संस्थेचा उपक्रम; आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकांचे महत्त्व पटवून दिले. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी या उद्देशाने जळगावमध्ये […]
१९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनिकमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. जळगावमध्ये वर्षभरात ४ लाखाहून अधिक कॉल्सना प्रतिसाद देत पशुवैद्यकीय सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली […]
वाढत्या उन्हामुळे कुलरचा वापर वाढला आहे, पण तो जीवघेणा ठरू शकतो. सुरक्षित कुलर वापरासाठी महावितरणने दिलेल्या महत्त्वाच्या नियमांची माहिती घ्या आणि वीज अपघात टाळा. वाढत्या […]
सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कुठे आहे?, हा प्रश्न न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा उघडा पडतो. […]
Ayushman Vay Vandana Card 2026: पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि डाउनलोड प्रक्रिया एका ठिकाणी. ज्येष्ठांसाठी सरकारची महत्वाची आरोग्य योजना. भारत सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन […]