कोका-कोला कंपनीसाठी ९ MCM पाणी आरक्षित; जामनेर परिसरात पाणीबाणीचा धोका?

वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]

महाराष्ट्र द्रोह म्हणजे काय? : सरकारला प्रश्न विचारणे की राज्याचा अपमान?

  फ्रान्सचा चौदावा लुईने ९ मार्च १६६१ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गर्वाने सांगायचा, ‘मी म्हणजेच राज्य!’ (आय ॲम द स्टेट). राजपद ही ईश्‍वरदत्त देणगी […]

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प: रोजगाराची सुवर्णसंधी की प्लास्टिक आणि भूजल प्रदूषणाचे नवे संकट?

रोजगारासोबत पर्यावरणही तितकेच महत्त्वाचे! जामनेरच्या १,२०० कोटींच्या कोका-कोला प्रकल्पाबाबत पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी मांडलेली शाश्वत विकासाची भूमिका. ​गुगलवर सर्च करत असताना ‘लोकसत्ता’च्या ४ जुलै २०२६ […]

शाही गुलामी! : लोकशाहीत विरोधाचा आवाज गुन्हा आहे का?

सत्ताधाऱ्यांच्या चरणावर निष्ठा वाहणे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा संकोच करणे हाच जर राजधर्माचा नवा निकष ठरणार असेल, तर या देशातील संविधानाचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व शेतकऱ्यांविषयी विचार

भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]

भारतीय शेतीपुढील आव्हाने आणि उपाययोजना : शाश्वत कृषी विकासाचा मार्ग

भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारव्यवस्था आणि शेतकरी सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे? वाचा प्रा. डॉ. पी. एस. देशमुख यांच्या अभ्यासावर आधारित विशेष […]

सुशिक्षित बेरोजगारांची ताकद, युवा नेत्यांची दूरदृष्टी आणि आदर्श सरपंच: ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनाची नवी त्रिसूत्री

स्मार्ट व्हिलेज, रोजगार, पारदर्शक प्रशासन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा रोडमॅप जाणून घ्या. आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे. या बदलाच्या […]

कागदी नागरिक? : ओळख आहे, पण नागरिकत्वाचा पुरावा कुठे?

आपल्या देशात कागदी घोड्यांची शर्यत चालवणारी एक अवाढव्य यंत्रणा अस्तित्वात आहे. या यंत्रणेची भूक एवढी अक्राळविक्राळ आहे की, तिला माणसाच्या रक्तामांसापेक्षा कागदाच्या तुकड्यांमध्ये अधिक रस […]

“भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्रांतीत ‘ग्रीड’चा मोठा अडथळा”

सर्वात स्वस्त स्वच्छ वीज उपलब्ध असूनही भारतात ग्रीड विस्तार आणि ट्रान्समिशन व्यवस्थेतील मर्यादा ऊर्जा संक्रमणाचा वेग कमी करत आहेत. जाणून घ्या यावरील उपाय. भारताच्या ऊर्जा […]

वारसा की वकुब? : गळतीच्या राजकारणात नेतृत्वाची खरी परीक्षा

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]

error: Content is protected !!