तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाला वेग; एमएमआरडीएच्या ताब्यात ५५० एकर जमीन

अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील तिसऱ्या मुंबईच्या विकासासाठी एमएमआरडीएचा लँड पूलिंगचा पर्याय; जमीनमालकांना विकसित जमिनीपैकी २२.५ टक्के हिस्सा मिळणार. अटल सेतूमुळे प्रभावित झालेल्या परिसरात प्रस्तावित ‘तिसरी […]

मिरा-भाईंदरच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, प्रशासनावर संताप

मिरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांमुळे गेल्या महिन्यात नऊ अपघात; रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी.  मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला […]

दोन दिवसांच्या पावसातच ठाणे-भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, प्रवासी त्रस्त

पावसामुळे ठाणे आणि भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.  अवघ्या दोन दिवसांच्या […]

भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

चार मार्गिकांवरून दोन मार्गिकांमध्ये उतरणाऱ्या रचनेमुळे वादग्रस्त ठरलेला भाईंदर उड्डाणपूल अखेर नागरिकांसाठी खुला झाला. उद्घाटनानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. आगळ्या-वेगळ्या रचनेमुळे जगभर चर्चेत […]

कल्याणमधील बुद्धभूमी फाउंडेशन कारवाईवरून वाद तीव्र; बौद्ध समाजाचे आंदोलन, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण

कल्याण उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड; बुद्धभूमी फाउंडेशनचा निषेध, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या […]

error: Content is protected !!