शिरसोडीत पुलाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू ;भवानी माता मंदिराजवळील पुलाचा प्रश्न दशकांपासून प्रलंबित; ‘प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईपर्यंत माघार नाही’चा आंदोलकांचा निर्धार

शिरसोडी येथे पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांचे नेतृत्व. शिरसोडी येथील भवानी माता मंदिराजवळील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून […]

शेतकरी प्रश्नांवर एकजुटीची चळवळ उभारण्याचा निर्धार; उरणमध्ये शेतकरी संघटना समन्वय समितीची बैठक ;गावठाण विस्तार, भूसंपादन आणि कॉरिडोर रोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

दादरपाडा येथे शेतकरी संघटना समन्वय समितीची अॅडव्होक कमिटी बैठक; ३२ सदस्यांची उपस्थिती, शेतकरी हक्क आणि भूसंपादनाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रायगड जिल्ह्यातील विविध […]

शेतकऱ्यांचे मॅरेथॉन नेक्सवर्ल्डविरोधात बेमुदत आंदोलन; मोबदला न मिळाल्याचा आरोप

ठाण्यातील दिवा परिसरात शेतकऱ्यांचे मॅरेथॉन नेक्सवर्ल्डविरोधात बेमुदत आंदोलन सुरू असून, थकीत मोबदला, फसवणुकीचा गुन्हा आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  दिवा परिसरातील बेतवडे […]

साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर उप बाजारातील व्यापाऱ्यांना मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड? – हर्षल ठाकरे यांचा सवाल

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडण्याचा धोका वाढल्याचा दावा करत पिंपळनेर उपबाजारातील व्यापाऱ्यांना दिलेल्या मुदतवाढीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. साक्री तालुका कृषी […]

ही कर्जमाफी नाही, कर्ज वसुली योजना आहे!” — बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत सरकारवर शेतकऱ्यांचा घणाघात

Agristack, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करत जळगाव जामोद येथे बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत शासनाला इशारा देण्यात आला. महाराष्ट्र […]

देहत्याग सत्याग्रहाला उपविभागीय अधिकाऱ्यांचे लिखित आश्वासनावर स्थगिती

उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्तक्षेपामुळे अन्यायग्रस्त शेतकरी ज्ञानदेव नळकांडे यांना न्यायाची खात्री; देहत्याग सत्याग्रहाला तात्पुरती स्थगिती. पिप्री खोद्री शिवारातील गट क्र. ३६ च्या शेत […]

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; शेतकऱ्याचा उपोषण ते देहत्याग आंदोलनाचा इशारा

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर आरोप; तीन वर्षांपासून न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याचा उपोषणाचा निर्णय. जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत […]

error: Content is protected !!