देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. सटाणा–पिंपळनेर […]
वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]
धरणगाव तालुक्याचा इतिहास, प्रमुख पिके, वाहतूक, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जाणून घ्या. धरणगाव हा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका असून कृषी, व्यापार, […]
भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]
प्रा. सचिन सरदार यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश. शिरसोडी शिवारात नवीन वीज खांब उभारल्याने सिंचनाचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. शिरसोडी गावच्या […]