देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. सटाणा–पिंपळनेर […]

कोका-कोला कंपनीसाठी ९ MCM पाणी आरक्षित; जामनेर परिसरात पाणीबाणीचा धोका?

वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]

धरणगाव तालुका : जळगाव जिल्ह्याच्या कृषी, व्यापार आणि ऐतिहासिक वारशाचे समृद्ध केंद्र

धरणगाव तालुक्याचा इतिहास, प्रमुख पिके, वाहतूक, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जाणून घ्या. धरणगाव हा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका असून कृषी, व्यापार, […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व शेतकऱ्यांविषयी विचार

भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]

शिरसोडीत शेतकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; गट क्रमांक ४१ मध्ये अखेर वीज खांब उभे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

प्रा. सचिन सरदार यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश. शिरसोडी शिवारात नवीन वीज खांब उभारल्याने सिंचनाचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. शिरसोडी गावच्या […]

error: Content is protected !!