शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन […]
टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]
स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रमजीवी संघटनेने केडीएमसी प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करून आदिवासी पाड्यांच्या विकासाची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ८८ वर्षे उलटून गेल्यानंतरही […]
कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. कल्याणमधील उंबडे गावातील एका वादग्रस्त […]
कल्याण उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड; बुद्धभूमी फाउंडेशनचा निषेध, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या […]