आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || महाकवी कालिदासांनी […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व शेतकऱ्यांविषयी विचार

भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]

भुसावळ तालुका : जळगाव जिल्ह्याचे व्यापारी, औद्योगिक आणि रेल्वे केंद्र; Bhusawal Taluka: Commercial, industrial and railway center of Jalgaon district

केळी उत्पादन, मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आणि औद्योगिक विकास यांमुळे भुसावळ तालुका उत्तर महाराष्ट्रातील प्रगत तालुक्यांपैकी एक ठरला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका […]

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि 50 हजारांचे प्रोत्साहन

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ […]

लाखाची लाचारी! कर्ज, नापिकी आणि मृत्यू… तरीही सरकारची मदत ‘गोठलेली’च!

देशातील बळीराजाच्या वेदनेला, त्याच्या रक्ताला आणि थेट मृत्यूनंतरच्या त्याच्या संसाराच्या उद्ध्वस्ततेला राजकारण्यांच्या लेखी काय किंमत असते, याचे सर्वात विदारक प्रदर्शन पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातून […]

error: Content is protected !!