डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व शेतकऱ्यांविषयी विचार

भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बीएमसीचा मोठा आराखडा; सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर

मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]

मेहरूण तलाव आटू लागला; नागरिकांमध्ये चिंता वाढली

जळगावच्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.  शहरातील प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला मेहरूण […]

मलकापूर शहरातील पाणीटंचाईवर प्रशासनाकडून लेखी आश्वासन; ४५ दिवसांत सुधारणा अपेक्षित

सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांवर आणण्याचे आश्वासन दिले.  शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर […]

error: Content is protected !!