भारताच्या वाढत्या जलसंकटाची कारणे, कृषी क्षेत्रातील पाण्याचा वापर, सांडपाणी पुनर्वापर आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी आवश्यक शाश्वत उपाययोजना. जागतिक लोकसंख्येच्या जवळपास १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे, परंतु […]
वाघूर धरणातील पाणीसाठा, जळगावचा पाणीपुरवठा आणि वॉटर मीटर योजनेतील त्रुटींचा वेध घेणारा अभ्यासपूर्ण लेख. पाण्याचे नव्हे तर हवेचे बिल भरावे लागण्याची भीती व्यक्त. जळगाव शहराच्या […]
भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]
मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]
जळगावच्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे. शहरातील प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला मेहरूण […]
सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांवर आणण्याचे आश्वासन दिले. शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर […]