भारत जलसंकटाच्या उंबरठ्यावर

भारताच्या वाढत्या जलसंकटाची कारणे, कृषी क्षेत्रातील पाण्याचा वापर, सांडपाणी पुनर्वापर आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी आवश्यक शाश्वत उपाययोजना. जागतिक लोकसंख्येच्या जवळपास १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे, परंतु […]

पाण्याचे नव्हे, हवेचे बिल भरावे लागणारी जळगाव महापालिकेची ‘वॉटर मीटर’ योजना.

वाघूर धरणातील पाणीसाठा, जळगावचा पाणीपुरवठा आणि वॉटर मीटर योजनेतील त्रुटींचा वेध घेणारा अभ्यासपूर्ण लेख. पाण्याचे नव्हे तर हवेचे बिल भरावे लागण्याची भीती व्यक्त. ​जळगाव शहराच्या […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती व शेतकऱ्यांविषयी विचार

भारतीय कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय आणि कृषीविषयक विचार आजही कसे मार्गदर्शक ठरतात? वाचा हा विशेष लेख. लेखक – दिवंगत डॉ. एल. […]

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बीएमसीचा मोठा आराखडा; सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर

मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]

मेहरूण तलाव आटू लागला; नागरिकांमध्ये चिंता वाढली

जळगावच्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.  शहरातील प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला मेहरूण […]

मलकापूर शहरातील पाणीटंचाईवर प्रशासनाकडून लेखी आश्वासन; ४५ दिवसांत सुधारणा अपेक्षित

सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांवर आणण्याचे आश्वासन दिले.  शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर […]

error: Content is protected !!