EPI २०२६ चा धक्का: १७७ देशांत भारत १७६ व्या स्थानी; निसर्ग अन् माणसाच्या सहअस्तित्वासाठी पर्यायी विकास नीतीची तातडीची गरज.

भारताची EPI 2026 मधील कामगिरी पर्यावरण संरक्षणासाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करते. पर्यावरणस्नेही शहरीकरण, शाश्वत शेती आणि कठोर कायदेशीर अंमलबजावणीचे उपाय. जागतिक पातळीवर पर्यावरणाची स्थिती मोजणारा […]

आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || महाकवी कालिदासांनी […]

भारतीय शेतीपुढील आव्हाने आणि उपाययोजना : शाश्वत कृषी विकासाचा मार्ग

भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारव्यवस्था आणि शेतकरी सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे? वाचा प्रा. डॉ. पी. एस. देशमुख यांच्या अभ्यासावर आधारित विशेष […]

सुरू (Casuarina) शेतीने उघडले शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे नवे दार; पेपर मिल आणि प्लायवूड उद्योगाकडून मोठी मागणी

पेपर मिल, प्लायवूड इंडस्ट्री आणि चंदन शेतीसाठी उपयुक्त ठरणारे सुरू (Casuarina) झाड आज शेतकऱ्यांसाठी लाभदायक कॅश क्रॉप बनले आहे. वाचा सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी […]

error: Content is protected !!