जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुणांच्या असंतोषाची कारणे, शासनाची भूमिका आणि लोकशाहीचे भविष्य यावर भाष्य करणारा संपादकीय लेख. देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित […]
राजकारणाच्या पटावर नैतिकतेचे आणि सिद्धांतांचे मुखवटे चढवून कितीही आव आणला, तरी शेवटी तिथे चालते ते केवळ आणि केवळ कोरडे अंकगणित. ज्यांच्याकडे आकड्यांचे बळ, त्यांचेच […]
फ्रान्सचा चौदावा लुईने ९ मार्च १६६१ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गर्वाने सांगायचा, ‘मी म्हणजेच राज्य!’ (आय ॲम द स्टेट). राजपद ही ईश्वरदत्त देणगी […]
सत्ताधाऱ्यांच्या चरणावर निष्ठा वाहणे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा संकोच करणे हाच जर राजधर्माचा नवा निकष ठरणार असेल, तर या देशातील संविधानाचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले […]
आपल्या देशात कागदी घोड्यांची शर्यत चालवणारी एक अवाढव्य यंत्रणा अस्तित्वात आहे. या यंत्रणेची भूक एवढी अक्राळविक्राळ आहे की, तिला माणसाच्या रक्तामांसापेक्षा कागदाच्या तुकड्यांमध्ये अधिक रस […]
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]
प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व, काँग्रेसची पुनर्बांधणी आणि भाजपच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विरोधकांची रणनीती यावर आधारित विशेष लेख. लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. ९०२८५५७७१८ भारतीय राजकारणाचा […]
आर्थिक महासत्तेच्या स्वप्नाळू हिंदोळ्यावर झुलणाऱ्या आणि रोज सकाळी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’चा जप करणाऱ्या व्यवस्थेच्या तोंडावर आणखी एक सणसणीत चपराक बसली आहे. चपराक कसली, […]
‘कागदी’ कवच कल्याणकारी राज्याचा उथळ आव आणणे आणि प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर ‘आरोग्य क्रांती’चे तुणतुणे वाजवणे, हा आपल्या राज्यकर्त्यांचा सर्वात हमखास यशस्वी होणारा राजकीय खेळ आहे. […]
देशातील बळीराजाच्या वेदनेला, त्याच्या रक्ताला आणि थेट मृत्यूनंतरच्या त्याच्या संसाराच्या उद्ध्वस्ततेला राजकारण्यांच्या लेखी काय किंमत असते, याचे सर्वात विदारक प्रदर्शन पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातून […]