वसई-विरार परिसरात विजेच्या धक्क्याच्या घटनांमध्ये वाढ; नायगावमधील दुर्घटनेनंतर विद्युत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. वसई-विरार शहरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून, […]
टीईटी पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेने सरकारविरोधात व्यंगचित्रासह बॅनर लावले असून परीक्षा घोटाळ्यांतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी आयोजित […]
बदलापूरमध्ये नाले बांधणीच्या कामामुळे वीजवाहिन्यांचे खांब कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी महावितरणाने सुरू केली आहे. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर शहराच्या […]
प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत, उर्वरितांचा शोध सुरू. पालेगाव परिसरात प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा […]
एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईचे नाव सांगून भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा नारपोली पोलीस तपास करत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त […]
बदलापूर शहराजवळ नाले बांधणीच्या कामामुळे वीज खांब कोसळून वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसर अंधारात गेला. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर […]
शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन […]
टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]
ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. ठाणे शहरातील विविध […]
सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये घुसून चालकाला मारहाण आणि प्रवाशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून […]