पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचा संदेश, मूर्ती स्थापना, सजावट, निर्माल्य व्यवस्थापन आणि विसर्जनाबाबत घ्यावयाची काळजी सविस्तर वाचा. निसर्गाचा समतोल व संतुलन राखण्यासाठी निसर्गाला धरून प्रत्येक सण-उत्सव […]
मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई पालखी वारीची जय्यत तयारी पूर्ण झाली असून २८ मुक्कामांसह ऐतिहासिक वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा संत […]
बौद्ध धम्म, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी आयोजित धम्मयात्रेत बहुजन समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भगवान गौतम बुद्धांचा […]
जळगाव येथे आयोजित पर्यावरण संवर्धन व आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय अभियानात ब्रह्माकुमार मोहन सिंघल यांनी राजयोग, मानसिक शुद्धीकरण आणि पर्यावरण संरक्षण यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत नागरिकांना […]
कल्याण उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड; बुद्धभूमी फाउंडेशनचा निषेध, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या […]
बकरी ईददरम्यान रक्तमिश्रित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका असल्याचा दावा करत हिंदु जनजागृती समितीने प्रशासनाला आवाहन केले आहे. सोसायटींमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश […]
मोबाईलचा अतिरेक, नैतिक मूल्यांची घसरण आणि सामाजिक अनास्थेवर मात करण्यासाठी धर्म संस्कार शिबिर काळाची गरज असल्याचे श्री कृष्णराज बाबा पाचराऊत यांचे प्रतिपादन. श्रीकृष्ण महानुभाव मंदिर, […]
ऐतिहासिक कार्ला लेणी येथे बुद्ध जयंती सोहळा; धम्म वंदना, प्रवचन आणि ध्यान कार्यक्रमाने वातावरण होणार आध्यात्मिक. मावळ (प्रतिनिधी) — गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त […]
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त दाव्यांमुळे ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात आंदोलन. कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात छत्रपती […]
चोपडा तालुक्यातील हिंदू संमेलनात संत-महंतांचे मार्गदर्शन; ‘लव्ह जिहाद’विरोधात जनजागृती, हनुमान चालीसा पठण व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले. चोपडा : (निमगव्हाण) येथील तीर्थक्षेत्र श्री धुनिवाले दादाजी […]