महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]
प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व, काँग्रेसची पुनर्बांधणी आणि भाजपच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विरोधकांची रणनीती यावर आधारित विशेष लेख. लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. ९०२८५५७७१८ भारतीय राजकारणाचा […]
नांदेडमधील विधान परिषद निवडणुकीत मतदार नगरसेवकांवर दबाव किंवा प्रलोभनांचा वापर होत आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी इंजि. प्रशांत इंगोले यांनी केली. नांदेड विधान […]
गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांऐवजी पारंपरिक उच्च पातळी उच्छालक दरवाजे असलेले बंधारे उभारण्यास मान्यता; प्रकल्पाचा खर्च १,२०५.७२ कोटींवर. जळगाव जिल्ह्यातील शेती आणि पाण्याच्या दृष्टीने अत्यंत […]
Agristack, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करत जळगाव जामोद येथे बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत शासनाला इशारा देण्यात आला. महाराष्ट्र […]
वरणगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण करण्यात आले. पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वरणगाव […]
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मुक्ताईनगरात आरक्षण बचाव मोर्चा संपन्न. आरक्षण, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या समर्थनार्थ घोषणांनी शहर दणाणले. आरक्षण, संविधानिक हक्क आणि सामाजिक न्यायाच्या […]
जल, जंगल आणि जमीन हक्कांसाठी लढणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. जल, जंगल […]
जळगावच्या वाघ नगर परिसरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त. नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन सादर. जळगाव शहरालगत असलेल्या वाघ नगर परिसरात मागील काही दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण […]