रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी रुबाब पिंजारी यांचा पाठपुरावा

धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आग्रा […]

रेवड्यांचा ताळेबंद; ‘लाडकी बहीण’ योजनेतील ९२ लाख अपात्र लाभार्थींचा मुद्दा ऐरणीवर

‘रेवड्यांचा ताळेबंद’ या सदरातून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपात, ई-केवायसी आणि सरकारी धोरणातील विसंगतीवर सीमाताई मराठे यांचे परखड भाष्य. लोकशाहीच्या बाजारात मतदारांना ग्राहक बनवण्याचे आणि […]

महा वॉकेथॉन २०२६ : ‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंवर्धनाचा संदेश ;२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजन; ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही यंदाची थीम

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या थीमसह महाराष्ट्रात महा वॉकेथॉन २०२६. ३६ जिल्ह्यांत ३ किमीपर्यंत वॉक आणि जलसंधारणाची शपथ. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे […]

अंधश्रद्धेचा अंधार आणि व्यवस्थेचे मौन : पाखंडींचे ‘सुराज्य’!

गाडगेबाबा आणि नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी का मिळते? भोंदूगिरीविरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागृतीची गरज स्पष्ट करणारा दृष्टीकोन. आज अमेरिका, चीन, रशिया यांसारखे […]

संख्याबळाचा फार्स : ८५० खासदारांनी लोकशाही मजबूत होणार की जमावशाही?

संसद मोठी करणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे का? खासदारांची संख्या, संसदीय चर्चा, करदात्यांचा पैसा आणि संघराज्याच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारा दृष्टिकोन. लोकशाही ही संख्याबळाच्या दाखल्यावरून […]

SBI Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १,५३८ कनिष्ठ सहयोगी पदांची भरती; पदवीधरांना मोठी संधी, २७ ऑगस्टपर्यंत अर्ज

SBI Clerk Recruitment 2026: पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी. १ एप्रिल २०२६ रोजी वय २० ते २८ वर्षे असलेल्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार. […]

पळकुटे अधिराज्य : संसदेतील मौन, लोकशाहीवरील घाव

संसदेतील गदारोळ, सरकारचे मौन, लोकशाहीचे मूल्य आणि जनतेच्या अपेक्षांवर भाष्य करणारा विचारप्रवर्तक दृष्टीकोन. लोकशाहीचा गाभारा समजल्या जाणाऱ्या संसदेचे रूपांतर जेव्हा राजकीय पळपुटेपणाच्या आणि असमर्थतेच्या रंगमंचावर […]

आक्रोशाची नांदी : जंतर-मंतरवर तरुणांच्या असंतोषाचा निर्णायक उद्रेक

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुणांच्या असंतोषाची कारणे, शासनाची भूमिका आणि लोकशाहीचे भविष्य यावर भाष्य करणारा संपादकीय लेख. देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित […]

सत्तेचे अंकगणित : परिसीमन विधेयकाभोवती बदलती राजकीय समीकरणे

  राजकारणाच्या पटावर नैतिकतेचे आणि सिद्धांतांचे मुखवटे चढवून कितीही आव आणला, तरी शेवटी तिथे चालते ते केवळ आणि केवळ कोरडे अंकगणित. ज्यांच्याकडे आकड्यांचे बळ, त्यांचेच […]

महाराष्ट्र द्रोह म्हणजे काय? : सरकारला प्रश्न विचारणे की राज्याचा अपमान?

  फ्रान्सचा चौदावा लुईने ९ मार्च १६६१ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गर्वाने सांगायचा, ‘मी म्हणजेच राज्य!’ (आय ॲम द स्टेट). राजपद ही ईश्‍वरदत्त देणगी […]

error: Content is protected !!