‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या थीमसह महाराष्ट्रात महा वॉकेथॉन २०२६. ३६ जिल्ह्यांत ३ किमीपर्यंत वॉक आणि जलसंधारणाची शपथ. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे […]
देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. सटाणा–पिंपळनेर […]
हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जळगाव प्रशासन, जलसंपदा व कृषी विभाग समन्वयाने कार्यरत असून खरीप हंगामासाठी विशेष तयारी सुरू आहे. हवामान बदल आणि […]
गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांऐवजी पारंपरिक उच्च पातळी उच्छालक दरवाजे असलेले बंधारे उभारण्यास मान्यता; प्रकल्पाचा खर्च १,२०५.७२ कोटींवर. जळगाव जिल्ह्यातील शेती आणि पाण्याच्या दृष्टीने अत्यंत […]