१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प: रोजगाराची सुवर्णसंधी की प्लास्टिक आणि भूजल प्रदूषणाचे नवे संकट?

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प रोजगारासाठी वरदान ठरेल का? भूजल, पाणीटंचाई आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या संभाव्य संकटावर पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांचे मत. गुगलवर सर्च करत असताना ‘लोकसत्ता’च्या […]

महा वॉकेथॉन २०२६ : ‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंवर्धनाचा संदेश ;२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजन; ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही यंदाची थीम

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या थीमसह महाराष्ट्रात महा वॉकेथॉन २०२६. ३६ जिल्ह्यांत ३ किमीपर्यंत वॉक आणि जलसंधारणाची शपथ. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे […]

देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. सटाणा–पिंपळनेर […]

आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || महाकवी कालिदासांनी […]

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प: रोजगाराची सुवर्णसंधी की प्लास्टिक आणि भूजल प्रदूषणाचे नवे संकट?

रोजगारासोबत पर्यावरणही तितकेच महत्त्वाचे! जामनेरच्या १,२०० कोटींच्या कोका-कोला प्रकल्पाबाबत पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी मांडलेली शाश्वत विकासाची भूमिका. ​गुगलवर सर्च करत असताना ‘लोकसत्ता’च्या ४ जुलै २०२६ […]

‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा व खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जळगाव प्रशासन, जलसंपदा व कृषी विभाग समन्वयाने कार्यरत असून खरीप हंगामासाठी विशेष तयारी सुरू आहे. हवामान बदल आणि […]

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; निधीअभावी रखडल्याची शासनाची कबुली,नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरूअसल्याची जलसंपदा मंत्र्यांची माहिती

गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांऐवजी पारंपरिक उच्च पातळी उच्छालक दरवाजे असलेले बंधारे उभारण्यास मान्यता; प्रकल्पाचा खर्च १,२०५.७२ कोटींवर.  जळगाव जिल्ह्यातील शेती आणि पाण्याच्या दृष्टीने अत्यंत […]

error: Content is protected !!