नागपुरात डीजे बंदी, पुण्यात मोकळीक? ‘दुटप्पीपणाचा ध्वनी’ कर्णकर्कश!

नागपूरमध्ये डीजे-डॉल्बीवर बंदी, तर पुण्यात वेगळी भूमिका का? कायदा सर्वांसाठी समान असावा या प्रश्नावर सीमाताई मराठे यांचा ‘दृष्टीकोन’. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा ताळेबंद मांडायचा झाल्यास […]

अंधश्रद्धेचा अंधार आणि व्यवस्थेचे मौन : पाखंडींचे ‘सुराज्य’!

गाडगेबाबा आणि नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी का मिळते? भोंदूगिरीविरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागृतीची गरज स्पष्ट करणारा दृष्टीकोन. आज अमेरिका, चीन, रशिया यांसारखे […]

पळकुटे अधिराज्य : संसदेतील मौन, लोकशाहीवरील घाव

संसदेतील गदारोळ, सरकारचे मौन, लोकशाहीचे मूल्य आणि जनतेच्या अपेक्षांवर भाष्य करणारा विचारप्रवर्तक दृष्टीकोन. लोकशाहीचा गाभारा समजल्या जाणाऱ्या संसदेचे रूपांतर जेव्हा राजकीय पळपुटेपणाच्या आणि असमर्थतेच्या रंगमंचावर […]

आक्रोशाची नांदी : जंतर-मंतरवर तरुणांच्या असंतोषाचा निर्णायक उद्रेक

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुणांच्या असंतोषाची कारणे, शासनाची भूमिका आणि लोकशाहीचे भविष्य यावर भाष्य करणारा संपादकीय लेख. देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित […]

सत्तेचे अंकगणित : परिसीमन विधेयकाभोवती बदलती राजकीय समीकरणे

  राजकारणाच्या पटावर नैतिकतेचे आणि सिद्धांतांचे मुखवटे चढवून कितीही आव आणला, तरी शेवटी तिथे चालते ते केवळ आणि केवळ कोरडे अंकगणित. ज्यांच्याकडे आकड्यांचे बळ, त्यांचेच […]

महाराष्ट्र द्रोह म्हणजे काय? : सरकारला प्रश्न विचारणे की राज्याचा अपमान?

  फ्रान्सचा चौदावा लुईने ९ मार्च १६६१ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गर्वाने सांगायचा, ‘मी म्हणजेच राज्य!’ (आय ॲम द स्टेट). राजपद ही ईश्‍वरदत्त देणगी […]

शाही गुलामी! : लोकशाहीत विरोधाचा आवाज गुन्हा आहे का?

सत्ताधाऱ्यांच्या चरणावर निष्ठा वाहणे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा संकोच करणे हाच जर राजधर्माचा नवा निकष ठरणार असेल, तर या देशातील संविधानाचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले […]

कागदी नागरिक? : ओळख आहे, पण नागरिकत्वाचा पुरावा कुठे?

आपल्या देशात कागदी घोड्यांची शर्यत चालवणारी एक अवाढव्य यंत्रणा अस्तित्वात आहे. या यंत्रणेची भूक एवढी अक्राळविक्राळ आहे की, तिला माणसाच्या रक्तामांसापेक्षा कागदाच्या तुकड्यांमध्ये अधिक रस […]

वारसा की वकुब? : गळतीच्या राजकारणात नेतृत्वाची खरी परीक्षा

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]

काँग्रेसचे ‘घरवापसी’ पुराण : प्रादेशिक पक्ष पुन्हा मुळांकडे?

प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व, काँग्रेसची पुनर्बांधणी आणि भाजपच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विरोधकांची रणनीती यावर आधारित विशेष लेख. लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. ९०२८५५७७१८ भारतीय राजकारणाचा […]

error: Content is protected !!