पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचा संदेश, मूर्ती स्थापना, सजावट, निर्माल्य व्यवस्थापन आणि विसर्जनाबाबत घ्यावयाची काळजी सविस्तर वाचा. निसर्गाचा समतोल व संतुलन राखण्यासाठी निसर्गाला धरून प्रत्येक सण-उत्सव […]

योगमाया प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ‘झाडं माझ्या मुक्ताईचं’ वृक्षारोपण उपक्रमाचा हरताळे येथून शुभारंभ

मुक्ताईनगर तालुक्यात योगमाया प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला वर्षपूर्ती. हरताळे येथून वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात करत आगामी काळात जनकल्याणाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प. सामाजिक कार्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत […]

पेणच्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींना जळगावकरांची पसंती ;पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आकर्षक मूर्ती बाजारात दाखल; वाहतूक खर्चामुळे दरात १० टक्क्यांनी वाढ

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जळगावकरांचा शाडू मातीच्या गणेशमूर्तींकडे कल. वाहतूक खर्चामुळे यंदा मूर्तींच्या दरात सुमारे १० टक्के वाढ. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठेत रायगड जिल्ह्यातील पेण येथून […]

नारीशक्ती संस्थेतर्फे श्रावणी सोमवारी ‘श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धना’चा संदेश; ओंकारेश्वर मंदिर परिसरात भाविकांना बेलरोपांचे वाटप; बेलवृक्ष लागवडीसाठी जनजागृती

जळगावमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त बेलवृक्ष लागवडीसाठी जनजागृती. भाविकांनी बेलरोपे स्वीकारून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  श्रावण महिन्यातील पवित्र श्रावणी सोमवारचे औचित्य साधून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या […]

अवैध वाळू उपशाविरोधात जिल्हा प्रशासनाची धडक; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची गिरणा नदीपात्राची पाहणी ;खेडी-कानळदा परिसरात प्रत्यक्ष पाहणी; अवैध वाळू उपसा व वाहतुकीला ‘झिरो टॉलरन्स’चा इशारा

खेडी-कानळदा परिसरात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी; अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका.  जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी […]

स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु. येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून […]

नंदुरबारमध्ये ४ सप्टेंबरला ‘Environmental Issues : Challenges & Solutions’ राष्ट्रीय बहुविषयक सेमिनार ;पर्यावरणीय प्रश्न, हवामान बदल, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानावर देशभरातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची होणार चर्चा

पर्यावरण संवर्धन, शाश्वत तंत्रज्ञान, हवामान बदल, शाश्वत शेती, जैवतंत्रज्ञान आणि शाश्वत पर्यटन अशा १६ विषयांवर नंदुरबारमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बहुविषयक सेमिनाराचे आयोजन.  पर्यावरणासमोरील वाढती आव्हाने, हवामान […]

EPI २०२६ चा धक्का: १७७ देशांत भारत १७६ व्या स्थानी; निसर्ग अन् माणसाच्या सहअस्तित्वासाठी पर्यायी विकास नीतीची तातडीची गरज.

भारताची EPI 2026 मधील कामगिरी पर्यावरण संरक्षणासाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करते. पर्यावरणस्नेही शहरीकरण, शाश्वत शेती आणि कठोर कायदेशीर अंमलबजावणीचे उपाय. जागतिक पातळीवर पर्यावरणाची स्थिती मोजणारा […]

भाषा अभ्यास प्रशाळेत वृक्षारोपणाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार; पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या पर्यावरण […]

सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक किशोर कडू यांचा ६०वा वाढदिवस उत्साहात साजरा ;वृक्षारोपण, शाळांना वॉटर प्युरिफायर व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाला दिले सेवाभावी रूप.

वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योजक किशोर कडू यांनी रायगड जिल्ह्यात वृक्षारोपण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.  उरण तालुक्यातील […]

error: Content is protected !!