आंदोलन हे लोकशाहीचा एक शृंगार 

भारतीय लोकशाही, संविधानिक हक्क, सत्याग्रह आणि अन्यायाविरुद्ध जनआंदोलन यांचे महत्त्व स्पष्ट करणारा प्रशांतराज सुपडू तायडे यांचा विचारपूर्ण लेख. ‘ लोकशाहीच्या शृंगाराने सजविला आंबेडकराने हा देश […]

संख्याबळाचा फार्स : ८५० खासदारांनी लोकशाही मजबूत होणार की जमावशाही?

संसद मोठी करणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे का? खासदारांची संख्या, संसदीय चर्चा, करदात्यांचा पैसा आणि संघराज्याच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारा दृष्टिकोन. लोकशाही ही संख्याबळाच्या दाखल्यावरून […]

भारतीय राज्यघटना : अनुच्छेद १९ – स्वातंत्र्याचा अधिकार, सहा मूलभूत स्वातंत्र्ये आणि वाजवी निर्बंध

भाग III मधील अनुच्छेद १९ चे मराठी विश्लेषण. स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, हालचालीचे स्वातंत्र्य आणि संविधानातील घटनात्मक संरक्षण. भारतीय राज्यघटना ही प्रत्येक नागरिकाला […]

पळकुटे अधिराज्य : संसदेतील मौन, लोकशाहीवरील घाव

संसदेतील गदारोळ, सरकारचे मौन, लोकशाहीचे मूल्य आणि जनतेच्या अपेक्षांवर भाष्य करणारा विचारप्रवर्तक दृष्टीकोन. लोकशाहीचा गाभारा समजल्या जाणाऱ्या संसदेचे रूपांतर जेव्हा राजकीय पळपुटेपणाच्या आणि असमर्थतेच्या रंगमंचावर […]

भारतीय राज्यघटना : अनुच्छेद १८ – पदव्यांचे उच्चाटन, राष्ट्रीय सन्मान आणि समानतेचा घटनात्मक अधिकार

भारतीय राज्यघटना भाग III मधील अनुच्छेद १८ चे मराठी स्पष्टीकरण. पदव्यांचे उच्चाटन, लोकशाही, समानतेचा अधिकार आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संपूर्ण माहिती. भारतीय राज्यघटना ही समानता, […]

आक्रोशाची नांदी : जंतर-मंतरवर तरुणांच्या असंतोषाचा निर्णायक उद्रेक

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुणांच्या असंतोषाची कारणे, शासनाची भूमिका आणि लोकशाहीचे भविष्य यावर भाष्य करणारा संपादकीय लेख. देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित […]

भारतीय राज्यघटना : भारतीय लोकशाहीचा मजबूत पाया | इतिहास, महत्त्व आणि वैशिष्ट्ये

भारतीय राज्यघटना ही देशाचा सर्वोच्च कायदा आहे. तिची निर्मिती, उद्दिष्टे आणि भारतीय नागरिकांसाठीचे महत्त्व याविषयी थोडक्यात माहिती. भारतीय राज्यघटना ही भारताच्या शासनव्यवस्थेचा सर्वोच्च कायदा असून […]

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; केंद्राने तातडीने संवाद साधावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका, केंद्र सरकारशी संवादाची मागणी आणि NEET प्रश्नपत्रिका गळतीबाबत विरोधकांना केलेले आवाहन जाणून घ्या.  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय […]

महाराष्ट्र द्रोह म्हणजे काय? : सरकारला प्रश्न विचारणे की राज्याचा अपमान?

  फ्रान्सचा चौदावा लुईने ९ मार्च १६६१ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गर्वाने सांगायचा, ‘मी म्हणजेच राज्य!’ (आय ॲम द स्टेट). राजपद ही ईश्‍वरदत्त देणगी […]

शाही गुलामी! : लोकशाहीत विरोधाचा आवाज गुन्हा आहे का?

सत्ताधाऱ्यांच्या चरणावर निष्ठा वाहणे आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा संकोच करणे हाच जर राजधर्माचा नवा निकष ठरणार असेल, तर या देशातील संविधानाचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले […]

error: Content is protected !!