भरती परीक्षा सुधारणा समिती १७ सप्टेंबरला अमरावतीत हितधारकांशी चर्चा करणार. पेपरफुटी, परीक्षा सुरक्षा, तंत्रज्ञान व तक्रार निवारणाबाबत सूचना मागविल्या आहेत. राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक […]
ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीबाबत शासनाचा मोठा निर्णय. प्रशासक सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहणार. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे […]
तासिकातत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीतील विलंब, रखडलेले डिजिटल पोर्टल आणि मानधनवाढीच्या प्रश्नावर राज्यभरातील प्राध्यापकांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिकातत्त्वावर (सीएचबी) […]
Agristack, आधार प्रमाणीकरण आणि तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त करत जळगाव जामोद येथे बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेत शासनाला इशारा देण्यात आला. महाराष्ट्र […]
“महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांत प्राध्यापक भरती सुरू झाली असली तरी, एनआयआरएफ (NIRF) रँकिंगवर आधारित नवीन ६०-२०-२० गुणांकन पद्धतीमुळे वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांमध्ये संताप आणि साशंकता […]
महाराष्ट्रात प्राध्यापक भरती प्रक्रियेत असलेली विसंगती उघड! ‘पद एक, कायदा एक पण निवड यंत्रणा अनेक’ या मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण. भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, अर्जदारांवरील अन्याय […]