जळगाव स्थानकावर अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला आग; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

जळगाव स्थानकावर अमृतसर एक्सप्रेसला आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. कोणतीही जीवितहानी झाली नसून रेल्वे प्रशासनाने घटनेच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.  मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या […]

पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट; सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर; पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला जीआर , पावसाचा रेड अलर्ट

पालघरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, धुकटन गावात घराची भिंत कोसळली. हवामान विभागाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.  जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी […]

मुंबई-नाशिक महामार्गावर संततधारमुळे वाहतूक कोंडी; ७ ते ८ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा,३ तास हजारो वाहन चालक एकाच जागी अडकले

मुंबई-नाशिक महामार्गासह मुंबईतील जेव्हीएलआर आणि अंधेरी सबवे परिसरात पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सतंतधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर […]

नेरुळमध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह; दोन विद्यार्थिनी जखमी,महापौरांकडून चौकशीचे आदेश

एल.पी. ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी. विद्युत सुरक्षेबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश दिले.  नेरुळ परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह […]

बदलापूर–कर्जत मार्गावर नाले बांधणीच्या खोदकामामुळे वीज खांब कोसळले; १२ तास वीज पुरवठा ठप्प

बदलापूर शहराजवळ नाले बांधणीच्या कामामुळे वीज खांब कोसळून वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसर अंधारात गेला. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.  बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर […]

एनसीइआरटी अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे जातीय, लैंगिक दडपशाहीचे समर्थन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकार , राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

मनुस्मृतीच्या प्रस्तावित समावेशावरून राजकीय व सामाजिक चर्चा रंगली असून, प्रकाश आंबेडकर यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची भूमिका मांडली आहे. वंचित बहुजन […]

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये मोठा बदल; २०२६ पासून सीबीटी, २०२७ पासून वर्षातून अनेकदा पूर्व परीक्षा

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये २०२६ पासून सीबीटी प्रणाली लागू होणार असून २०२७ पासून राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याची घोषणा आयोगाने केली आहे.  महाराष्ट्र […]

ठाणे जिल्हा पुनर्रचनेचे संकेत?प्रशासकीय रचनेत मोठे बदल- शहापूरला स्वतंत्र प्रांत कार्यालय; कल्याण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव

शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  महसूल प्रशासन […]

महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षकांची कमतरता, १५० पदांपैकी केवळ ७ पदांवर विभाग निरीक्षक कार्यरत

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षक व शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिक्षण समितीत उपस्थित करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात […]

मुंबईकरांच्या पसंतीतील प्रीमियम बस सेवांचा विस्तार; ॲप-आधारित प्रवासाला वाढता प्रतिसाद; मुंबईच्या रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी करून वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी करण्यास मदत 

मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]

error: Content is protected !!