ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग मुसळधार पावसाची गरज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी […]
रामनगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पुढे होणार आहे. डोंबिवलीतील एका २६ वर्षीय […]
भिवंडी शहरातील चाकू हल्ला प्रकरणात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून एका माजी कर्मचाऱ्याने मालकाच्या घरात […]
ठाण्यातील वर्दळीच्या तीन हात नाका परिसरात बॅनर कोसळण्याच्या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तीन हात […]
नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवर अतिक्रमण झाल्यामुळे काटई–बदलापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत होत असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले असून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. काटई–बदलापूर मार्गावरील पावसाळ्यातील पाणी […]
ठाण्यातील दिवा परिसरात शेतकऱ्यांचे मॅरेथॉन नेक्सवर्ल्डविरोधात बेमुदत आंदोलन सुरू असून, थकीत मोबदला, फसवणुकीचा गुन्हा आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दिवा परिसरातील बेतवडे […]
मीरा रोडमधील स्टार मार्केटविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मीरा रोड […]
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि ऑनलाइन पोर्टल बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ […]
श्रीराम टॉकीज परिसरात झालेल्या राजकीय संघर्षामुळे कल्याण पूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. कल्याण पूर्वेतील […]