वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे वातावरण तापले. महिला उपायुक्त अर्चना दिवे भावूक झाल्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. वसई विरार महापालिकेच्या महासभेत […]
प्रा. सचिन सरदार यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश. शिरसोडी शिवारात नवीन वीज खांब उभारल्याने सिंचनाचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. शिरसोडी गावच्या […]
वसईजवळील मुंबई-वडोदरा महामार्गावर मोटारसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर आकाश निर्जयसिंग ठाकूर यांचा मृत्यू झाला. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत. नियोजित […]
टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]
ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. ठाणे शहरातील विविध […]
मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि […]
बायोमेट्रिक पडताळणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा […]
मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई पालखी वारीची जय्यत तयारी पूर्ण झाली असून २८ मुक्कामांसह ऐतिहासिक वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा संत […]
सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये घुसून चालकाला मारहाण आणि प्रवाशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून […]
स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रमजीवी संघटनेने केडीएमसी प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करून आदिवासी पाड्यांच्या विकासाची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ८८ वर्षे उलटून गेल्यानंतरही […]