तासिका तत्वावरील शिक्षक मान्यतेचे आदेश आणि NEPची विसंगती : वाढलेला कार्यभार शिकवणार कोण?

महाविद्यालयांतील वाढता कार्यभार, शिक्षकांची कमतरता, संचमान्यता आणि CHB शिक्षकांच्या नियुक्त्यांवरील प्रश्नांचा सखोल आढावा. उच्च शिक्षणासमोरील आव्हानांवर विशेष लेख. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शैक्षणिक […]

कारगिल विजय दिवस म्हणजेच राष्ट्रीय एकता व अखंडता दिवस

कारगिल युद्धातील भारतीय सैन्याचा पराक्रम, नागरिकांचे योगदान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश उलगडणारा सविस्तर विशेष लेख. शहीद जवानांना विनम्र अभिवादन. कारगिल विजय दिवस हा दिवस कारगिल युद्धात […]

आक्रोशाची नांदी : जंतर-मंतरवर तरुणांच्या असंतोषाचा निर्णायक उद्रेक

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुणांच्या असंतोषाची कारणे, शासनाची भूमिका आणि लोकशाहीचे भविष्य यावर भाष्य करणारा संपादकीय लेख. देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित […]

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ : ग्रामविकासाचा भक्कम पाया

ग्रामसभा, ग्रामपंचायत, सरपंच, ई-गव्हर्नन्स आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा विकास कसा घडतो? वाचा सविस्तर विश्लेषण. भारताच्या लोकशाहीची पहिली पायरी – ग्रामपंचायत भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा खरा […]

सत्तेचे अंकगणित : परिसीमन विधेयकाभोवती बदलती राजकीय समीकरणे

  राजकारणाच्या पटावर नैतिकतेचे आणि सिद्धांतांचे मुखवटे चढवून कितीही आव आणला, तरी शेवटी तिथे चालते ते केवळ आणि केवळ कोरडे अंकगणित. ज्यांच्याकडे आकड्यांचे बळ, त्यांचेच […]

आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || महाकवी कालिदासांनी […]

वसुंधरेला ‘डॅमेज’ करणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग.

आकर्षक प्लास्टिक पॅकेजिंगमागील पर्यावरणीय संकट जाणून घ्या. प्लास्टिक कचरा, रिसायकलिंग आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक उपायांवर विशेष लेख. ​आजकाल स्वीटमार्टमधील चमचमीत मिठाई, रंगीबेरंगी सुकामेवा, फळे आणि […]

कोका-कोला कंपनीसाठी ९ MCM पाणी आरक्षित; जामनेर परिसरात पाणीबाणीचा धोका?

वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]

महाराष्ट्र द्रोह म्हणजे काय? : सरकारला प्रश्न विचारणे की राज्याचा अपमान?

  फ्रान्सचा चौदावा लुईने ९ मार्च १६६१ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गर्वाने सांगायचा, ‘मी म्हणजेच राज्य!’ (आय ॲम द स्टेट). राजपद ही ईश्‍वरदत्त देणगी […]

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प: रोजगाराची सुवर्णसंधी की प्लास्टिक आणि भूजल प्रदूषणाचे नवे संकट?

रोजगारासोबत पर्यावरणही तितकेच महत्त्वाचे! जामनेरच्या १,२०० कोटींच्या कोका-कोला प्रकल्पाबाबत पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी मांडलेली शाश्वत विकासाची भूमिका. ​गुगलवर सर्च करत असताना ‘लोकसत्ता’च्या ४ जुलै २०२६ […]

error: Content is protected !!