बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईला हजर करण्यात मुंबई पोलीस अपयशी; न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईच्या ताब्याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले असून २४ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  माजी मंत्री बाबा सिद्दीकी […]

वन्यजीव तस्करी प्रकरणात सहा आरोपी अटकेत; मुंबईतून ५३ संरक्षित प्राणी-पक्ष्यांची सुटका

वन्यजीव तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटवर कारवाई करत ५३ संकटग्रस्त प्राणी-पक्ष्यांची सुटका करण्यात आली. जप्त वन्यजीवांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरोधात […]

अंधेरी–बोरिवली हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांची कडक सुरक्षा मोहीम; लोकलमध्ये बॅग तपासणी वाढवली

अंधेरी–बोरिवली रेल्वे हत्याकांडानंतर पश्चिम व मध्य रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले.  पश्चिम रेल्वेवरील अंधेरी–बोरिवली दरम्यान घडलेल्या मयंक […]

हाफकीन संस्थेच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी तुकाराम मुंडेंकडे; विधानसभेत मंत्री नरहरी झिरवाळ यांची मोठी घोषणा

विधानसभेत हाफकीन संस्थेच्या पुनरुज्जीवनावर चर्चा; तुकाराम मुंडे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्याची घोषणा, डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल लवकरच सादर होणार. राज्यातील अन्न व औषध क्षेत्रात […]

“भाजप, अमित शहा मुर्दाबाद” घोषणांवर हद्दपारी नाहीच; उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना झटका

सरकारविरोधी घोषणा दिल्यामुळे नागरिकांवर तडीपारीची कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर कठोर निरीक्षणे नोंदवली. केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात नागरिकांना निषेध […]

टीईटी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने; पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा प्रस्ताव असून भविष्यात परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यासाठी IBPS च्या तांत्रिक सहकार्याचा वापर केला जाणार आहे.  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा […]

मासेप्रेमींना धक्का! राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवणार

माशांना प्रजननासाठी अधिक वेळ मिळावा आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानात मच्छीमारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.  राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी […]

परिवहन विभागातील १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या; ई-वाहनांचेही लोकार्पण

परिवहन विभागात संगणकीकृत ऑनलाईन बदली प्रणालीमुळे पारदर्शकतेला चालना मिळाली असून, भविष्यात इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.  परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि […]

आयआयटी मुंबईत न्यूक्लिअर इंजिनीअरिंगचा नवा अभ्यासक्रम; अणुऊर्जा क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ घडविण्याचा पुढाकार

थोरियम-आधारित तंत्रज्ञान, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योग क्षेत्राशी सहकार्याच्या माध्यमातून आयआयटी मुंबई अणुऊर्जा क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे संशोधक आणि अभियंते घडविणार आहे. देशातील अणुऊर्जा क्षेत्रात वेगाने होत […]

सुशिक्षित बेरोजगारांची ताकद, युवा नेत्यांची दूरदृष्टी आणि आदर्श सरपंच: ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनाची नवी त्रिसूत्री

स्मार्ट व्हिलेज, रोजगार, पारदर्शक प्रशासन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा रोडमॅप जाणून घ्या. आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे. या बदलाच्या […]

error: Content is protected !!