ठाण्यातील वर्दळीच्या तीन हात नाका परिसरात बॅनर कोसळण्याच्या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तीन हात […]
नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवर अतिक्रमण झाल्यामुळे काटई–बदलापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत होत असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले असून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. काटई–बदलापूर मार्गावरील पावसाळ्यातील पाणी […]
नवी मुंबईतील ४,९४६ अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा वेग वाढला असून, २९५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणावर आठ दिवसांत खुलासा मागवण्यात आला आहे. नवी मुंबई […]
ठाण्यातील दिवा परिसरात शेतकऱ्यांचे मॅरेथॉन नेक्सवर्ल्डविरोधात बेमुदत आंदोलन सुरू असून, थकीत मोबदला, फसवणुकीचा गुन्हा आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दिवा परिसरातील बेतवडे […]
मीरा रोडमधील स्टार मार्केटविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मीरा रोड […]
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि ऑनलाइन पोर्टल बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ […]
श्रीराम टॉकीज परिसरात झालेल्या राजकीय संघर्षामुळे कल्याण पूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. कल्याण पूर्वेतील […]
टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा प्रस्ताव असून भविष्यात परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यासाठी IBPS च्या तांत्रिक सहकार्याचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा […]
टीईटी पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेने सरकारविरोधात व्यंगचित्रासह बॅनर लावले असून परीक्षा घोटाळ्यांतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी आयोजित […]
बदलापूरमध्ये नाले बांधणीच्या कामामुळे वीजवाहिन्यांचे खांब कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी महावितरणाने सुरू केली आहे. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर शहराच्या […]