प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत, उर्वरितांचा शोध सुरू. पालेगाव परिसरात प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा […]
एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईचे नाव सांगून भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा नारपोली पोलीस तपास करत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त […]
एल.पी. ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी. विद्युत सुरक्षेबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश दिले. नेरुळ परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह […]
बदलापूर शहराजवळ नाले बांधणीच्या कामामुळे वीज खांब कोसळून वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसर अंधारात गेला. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर […]
एमपीएससीच्या परीक्षांमध्ये २०२६ पासून सीबीटी प्रणाली लागू होणार असून २०२७ पासून राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याची घोषणा आयोगाने केली आहे. महाराष्ट्र […]
शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन […]
मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]
स्मार्ट पाणी मीटरमुळे पाणी वापराचे डिजिटल मोजमाप, पारदर्शक वितरण आणि मनुष्यबळ खर्चात बचत होणार असल्याचा दावा मिरा-भाईंदर महापालिकेने केला आहे. मिरा-भाईंदर शहरातील निवासी संकुलांमध्ये स्मार्ट […]
टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]
ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. ठाणे शहरातील विविध […]