प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरूणाचा मृत्यू; सर्व आरोपींच्या अटकेची मागणी, भाजप नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड

प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत, उर्वरितांचा शोध सुरू. पालेगाव परिसरात प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा […]

भिवंडीत एफडीएच्या कारवाईची भीती दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडे ५० हजारांच्या खंडणीची केली मागणी

एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईचे नाव सांगून भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा नारपोली पोलीस तपास करत आहेत.  राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त […]

नेरुळमध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह; दोन विद्यार्थिनी जखमी,महापौरांकडून चौकशीचे आदेश

एल.पी. ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी. विद्युत सुरक्षेबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश दिले.  नेरुळ परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह […]

बदलापूर–कर्जत मार्गावर नाले बांधणीच्या खोदकामामुळे वीज खांब कोसळले; १२ तास वीज पुरवठा ठप्प

बदलापूर शहराजवळ नाले बांधणीच्या कामामुळे वीज खांब कोसळून वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसर अंधारात गेला. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.  बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर […]

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये मोठा बदल; २०२६ पासून सीबीटी, २०२७ पासून वर्षातून अनेकदा पूर्व परीक्षा

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये २०२६ पासून सीबीटी प्रणाली लागू होणार असून २०२७ पासून राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याची घोषणा आयोगाने केली आहे.  महाराष्ट्र […]

ठाणे जिल्हा पुनर्रचनेचे संकेत?प्रशासकीय रचनेत मोठे बदल- शहापूरला स्वतंत्र प्रांत कार्यालय; कल्याण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव

शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  महसूल प्रशासन […]

मुंबईकरांच्या पसंतीतील प्रीमियम बस सेवांचा विस्तार; ॲप-आधारित प्रवासाला वाढता प्रतिसाद; मुंबईच्या रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी करून वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी करण्यास मदत 

मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]

भाईंदरमध्ये निवासी संकुलांसाठी स्मार्ट पाणी मीटरचा निर्णय; सत्ताधारी पक्षांकडून ठराव मंजूर

स्मार्ट पाणी मीटरमुळे पाणी वापराचे डिजिटल मोजमाप, पारदर्शक वितरण आणि मनुष्यबळ खर्चात बचत होणार असल्याचा दावा मिरा-भाईंदर महापालिकेने केला आहे. मिरा-भाईंदर शहरातील निवासी संकुलांमध्ये स्मार्ट […]

टिटवाळा : टेकडी खोदून बेकायदा गाळ्यांची उभारणीचा आरोप; पर्यावरणाला धोका वाढल्याची नागरिकांची चिंता

टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली.  टिटवाळा परिसरातील टेकड्या […]

ठाण्यात पदपथांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अनेक भागांत उघडी, तुटलेली गटार झाकणे

ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.  ठाणे शहरातील विविध […]

error: Content is protected !!